Posts

Showing posts from February, 2024

आपलं नशीब खरंच आपल्या हातात आहे का।

Image
 नमस्कार प्रिय दर्शकांनो, मराठी club channel वरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपलं नशीब खरंच आपल्या हातात आहे का। आपलं नशीब आपण स्वतच्या हातात घेऊ शकतो का, तसं करता येत असेल तर त्याचा मार्ग काय, या आणि अशा बर्याच प्रश्नांचा सद्गुरू इथे आढावा घेतात। तर मित्रांनो हे video खूप ज्ञानवर्धक होणार आहे, तरी शेवटी परेंत नक्की ऐका, आणि खऱ्या मनाने कमेंट मधे जय श्री कृष्ण जरूर लिहा. दर्शकांनो, प्रत्येक व्यक्तिसाठी मग ती कोणी का असेना त्याचं जीवन महत्वाच आहे। त्याचं जीवन जर महत्वाचं आहे तर, अर्थातच त्याची सुख समृद्धी सुद्धा त्याच्यासाठी महत्वाची असणारच। लोक आपल्या आयुष्याचा खूप सारा वेळ सुख समृद्धी साधण्यामध्ये गुंतवतात। तुम्हाला असं दिसून येईल की, काही लोक इंजीनियर बनून आपली, उपजीविका कामावण्यासाठी आयुष्याचे पंचविस् वर्ष गुंतवतात। ते आपलं कुटुंब घडवण्यामद्धे आपल्या अर्ध्या आयुष्याची गुंतवणूक करतात। पण आपल्या आंतरिक सुख समृद्धीसाठी ते कितीसा वेळ देतात। आजकाल सर्वजण बाह्य परिस्थिती सुधारण्यात आणि तिचे, व्यवस्थापन करण्यात व्यस्त आहेत। बाह्य परिस्थितीमध्ये तुम्ही कितीही सुधारणा केली तरी...

दुष्कर्म कुणाचे भोग कुणाला, असं म्हणतात की पूर्वजन्मी ची चांगली, आणि वाईट कर्म घेऊन आपण जन्माला येतो।

Image
नमस्कार प्रिय दर्शकांनो, मराठी club channel वरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, दुष्कर्म कुणाचे भोग कुणाला, असं म्हणतात की पूर्वजन्मी ची चांगली, आणि वाईट कर्म घेऊन आपण जन्माला येतो। तर मित्रांनो हे video खूप ज्ञानवर्धक होणार आहे, तरी शेवटी परेंत नक्की ऐका, आणि खऱ्या मनाने कमेंट मधे जय श्री कृष्ण जरूर लिहा. दर्शकांनो, जन्म हे पूर्व जन्माच्या कर्मांचे फलित आहे, असे वेदांत सांगतो। पण काही वेळा डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे, चुकीमुळे किंवा पैशाच्या लोभामुळे जन्माला येणाऱ्या बाळाला, आणि त्याच्या कुटुंबीयांना आयुष्यभर त्रास, आणि दुखं भोगावं लागतं। डाॅक्टर हे देवाचे दुसरं रुप असतं असं म्हटले जाते। म्हणून आपण त्यांच्या वर पूर्ण विश्वास टाकतो। ते सांगतील तेच करतो कारण, आपली त्यांच्यावर असीम श्रद्धा असते। आईच्या पोटात बाळाची पूर्ण वाढ झालेली असतानाही, सोनोग्राफी मधे बाळाने शी केली आहे हे कळल्यानंतर सुद्धा डाॅक्टर सिझरियन करण्याचा निर्णय दुसऱ्या दिवसावर ढकलतात। कारण केवळ एवढच असतं की, त्यांच्या कडे भूल देणारा डॉक्टर नसतो। दुसर्या दिवशी सुद्धा सिझेरियन करायच्या ऐवजी फोरसेप्स केलं जातं ...

खरंच पुनर्जन्म असतो का।

Image
नमस्कार प्रिय दर्शकांनो, मराठी club channel वरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, खरंच पुनर्जन्म असतो का। नशीब हसते आहे, तसेच रडतं आहे असे समजल्यास आतिशयोक्ती होईल। कारण काही लोकं म्हणतात की, नशीब नसतंच मुळी। मग हसण्याचा कोणता प्रसंग आला। परंतू मला वाटते की ते खोटं आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात नशीब असतं। ते नशीबच कमी अधीक प्रमाणात असतं। याचं एक उदाहरण देतो। तर मित्रांनो हे video खूप ज्ञानवर्धक होणार आहे, तरी शेवटी परेंत नक्की ऐका, आणि खऱ्या मनाने कमेंट मधे जय श्री कृष्ण जरूर लिहा. दर्शकांनो, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात, जन्म मरण ठरलेलं असतं। मरणाचं तर सांगू शकत नाही, परंतू जन्माबाबत सांगतोय, प्रत्येकाचा जन्म हा ठरलेला असतो। प्रत्येकच मनुष्य हा गरीबाच्या घरी जन्मास येत नाही, वा प्रत्येकच व्यक्ती हा श्रीमंतांच्या घरी जन्मास येत नाही। तसेच प्रत्येकाचा जन्म हा ठरलेला असतो। मग विचार करा की असे का होते आणि, याला काय म्हणावे। महत्वाचं म्हणजे यालाच नशीब म्हणता येईल। नशीब हे सर्वांना सारखं मिळत नाही। असं जर झालं असतं तर प्रत्येकच व्यक्ती हा, पंतप्रधान झाला असता व प्रत्येकच व्यक्ती हा ...

कर्म म्हणजे काय।

Image
नमस्कार प्रिय दर्शकांनो, मराठी club channel वरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, कर्म म्हणजे काय। कर्म संकल्पनेचा संबंध ज्या स्थितीच्या प्रभावाखाली आपण वागतो, बोलतो आणि विचार करतो, त्या आपल्या पूर्व स्वभावाच्या नमुन्यांवर आधारलेल्या मानसिक आवेगाशी आहे। तर मित्रांनो हे video खूप ज्ञानवर्धक होणार आहे, तरी शेवटी परेंत नक्की ऐका, आणि खऱ्या मनाने कमेंट मधे जय श्री कृष्ण जरूर लिहा. दर्शकांनो, आपल्या सवयी आपल्या मेंदुत नवे तांत्रिक मार्ग निर्माण करतात, ज्यामुळे आवश्यक परिस्थिती निर्माण झाल्यास आपण मूळ स्वभावानुसार वर्तन करतो। सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, आपल्याला एखादी विशिष्ट कृती करायची इच्छा होते, आणि आपण ती अनिवार्यपणे करतो। ही कर्माला नेहमी गफलतीने नशीब किंवा दैववादाशी जोडले जाते। जेव्हा एखाद्याला दुखापत होते किंवा, कुणी खूप पैसा गमावून बसते, तेव्हा लोक म्हणू शकतात की, अरेरे खूप वाईट नशीब आहे, ही त्याच्या कर्माचीच फळे आहेत। ही तर देवेच्छेसारखी कल्पना झाली, जे आपल्या समजण्यापलिकडचे आहे किंवा, ज्याच्यावर आपले नियंत्रण नाही। बौद्ध धर्मातील कर्माची संकल्पना बिलकूल अशी नाही, त्याचा संब...

श्रेष्ठ कोण, कर्म की नशीब।

Image
नमस्कार प्रिय दर्शकांनो, मराठी club channel वरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, श्रेष्ठ कोण, कर्म की नशीब। माझ्या मते, कर्म आणि नशीब एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। नशीब बदलता येत नाही, हे खरे, पण कर्मामुळे नशीब घडवता येते। तर मित्रांनो हे video खूप ज्ञानवर्धक होणार आहे, तरी शेवटी परेंत नक्की ऐका, आणि खऱ्या मनाने कमेंट मधे जय श्री कृष्ण जरूर लिहा. दर्शकांनो, आता प्रश्न उपस्थित होतो, कसे, या प्रश्नाच्या उत्तराआधी आपल्याला कर्म सिद्धांत आणि नशीब दोन्ही समजून घेणे आवश्यक आहे। भारतीय परंपरेत अशी धारणा आहे की, मनुष्य कर्म करण्यासाठी स्वतंत्र आहे, परंतु त्याच्या कर्माचे फळ त्याला स्वतला भोगावे लागते। वैदिक काळापासून हे चालत आलेले आहे की, चांगले कर्म करणायास सदगति मिळते, तर वाईट कर्म करणा याची दुर्गती होते। पुराणे आणि गंत्रही यावर विस्तृत माहिती दिली आहे की, कोणता यज्ञ केल्याने फळ कसे प्राप्त होते। यासंदर्भात ही गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे की, वरील समजुतीनुसार व्यक्ती कर्म करण्यास मुख्त्यार आहे। परंतु कर्म फळ वेगवेगळे नाही, कर्म फळ तर केलेल्या कर्माचा अपरिहार्य परिणाम आहे। कर्मानुसारच त...

नशीब आणि कर्म यांपैकी कोणावर विश्वास ठेवला पाहिजे।

Image
नमस्कार प्रिय दर्शकांनो, मराठी club channel वरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, नशीब आणि कर्म यांपैकी कोणावर विश्वास ठेवला पाहिजे। तर मित्रांनो हे video खूप ज्ञानवर्धक होणार आहे, तरी शेवटी परेंत नक्की ऐका, आणि खऱ्या मनाने कमेंट मधे जय श्री कृष्ण जरूर लिहा. दर्शकांनो, एका जंगलाच्या दोन्ही बाजूला दोन वेगवेगळी राज्ये होती। दोन्ही राजा आपापल्या राज्यात सुखी होती। दोन्ही राज्यांच्या मध्ये एक संत राहायचे। दोन्हीही राजा त्यांना आपले गुरू मानत आणि त्यांचा खूप आदर ही करत। त्या जंगलाच्या मध्यातून, एक नदी वाहायची की जी दोन्ही राज्यांचे एकमेव पाण्याचे स्त्रोत होती। काही दिवसांनी त्या नदीवरून दोन्ही राज्यांत, मोठा वाद सुरू झाला ज्यांच रूपांतर युध्दात झालं। युद्धाची तयारी सुरू झाली। दोन्ही राजा एकेक करून आशीर्वाद घ्यायला त्या साधुंकडे आले। पहिला राजा आशीर्वाद घ्यायला आला असता साधूंनी आशीर्वाद दिला, आणि सांगितले की तुझ्या भाग्यात युद्ध जिंकण लिहलेले नाही पुढे ईश्वराची इच्छा,राजा निराश होऊन निघून गेला त्याने विचार केला हरायचच आहे तर पूर्ण ताकद लावून लढून हारुया। दुसरा राजा साधूंकडे आशीर्वाद ...

कर्म आणि प्रारब्ध यामध्ये नेमका काय फरक आहे। कर्माची सूत्रे अतिशय गहन असतात।

Image
नमस्कार प्रिय दर्शकांनो, मराठी club channel वरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, कर्म आणि प्रारब्ध यामध्ये नेमका काय फरक आहे। कर्माची सूत्रे अतिशय गहन असतात। तर मित्रांनो हे video खूप ज्ञानवर्धक होणार आहे, तरी शेवटी परेंत नक्की ऐका, आणि खऱ्या मनाने कमेंट मधे जय श्री कृष्ण जरूर लिहा. दर्शकांनो, आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना अथवा प्रत्येक जीवाशी, या जन्मात घडलेली इथली भेट ही आपले कार्मिक अकाऊंट्स क्लीअर करण्यासाठी झालेली असते। ऋणानुबंधाशिवाय एखादे रोपही आपल्या अंगणात फुलत नाही। अनंत जन्मांत प्रत्येक जीवाशी होत असलेला, एनर्जी एक्सचेंज पुन पुन भेटी घडवण्यास कारणीभूत ठरत असतो। कोणास दिलेला अथवा घेतलेला एक रुपयासुद्धा चुकविण्यास पुढील जन्मी यावे लागते, म्हणून शक्यतोवर कोणाचेही ऋण आपल्यावर ठेवू नये। आपली ही सत्कर्मे किंवा दुष्कर्मेच पुढे संचितरुपाने आपले प्रारब्ध ठरत जातात। सत्कर्मांची वाढ झाली की आपल्या नित्य जवळच असलेले गुरुतत्त्वं अनुभवास यायला सुरूवात होते, गुरु कधीही करावे लागत नाहीत, ते जन्मोजन्मी आपल्या सोबतच असतात। आपल्यातील शिष्य जागा होणं गरजेचं असतं, इतकचं एकदा सद्गुरुंचा अनुग...

नित्य कर्म व नैमित्तिक कर्म म्हणजे काय, नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म।

Image
नमस्कार प्रिय दर्शकांनो, मराठी club channel वरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, नित्य कर्म व नैमित्तिक कर्म म्हणजे काय, नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म। कर्मसिध्दांत हा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण विचारप्रवाह आहे। मुख्य उत्तराकडे येण्याअगोदर कर्म कशाला म्हणतात, आणि ते कसे घडते, याबद्दल थोडी माहिती करून घेऊ। तर मित्रांनो हे video खूप ज्ञानवर्धक होणार आहे, तरी शेवटी परेंत नक्की ऐका, आणि खऱ्या मनाने कमेंट मधे जय श्री कृष्ण जरूर लिहा. दर्शकांनो, कर्माचे तीन प्रकार पडतात, जे आपण दररोज काही ना काही चांगले वाईट, कळत न कळत करीत असतो, त्याला क्रियमान कर्म म्हणतात। आपण ज्या वेळेस क्रियमान कर्म करतो, त्यावेळेस जसे आपण गरजेपेक्षा जास्त आर्थिक, आवक असल्यास, गरजेनुसार वापर करुन इतर पैसा बँक किंवा इतर ठिकाणी भविष्यात वापर करता यावा, म्हणून संचय करून ठेवतो, तसेच क्रीयमान कर्म पण गरजेनुसार वापर करुन उर्वरित क्रीयमानकर्म असते, ते संचित कर्म म्हणून संचय होतो। त्याला आपण संचित कर्म म्हणतो। वर्तमान काळात आपण एखादे क्रीयमान कर्म करीत असतो, त्यावेळेस कधी कधी ते कमी पडते। ते वाईट किंवा चांगलेह...

कृष्णाची साधना काय होती

Image
नमस्कार प्रिय दर्शकांनो, मराठी club channel वरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, कृष्णाची साधना काय होती, कृष्णाने ज्ञानोदयापूर्वी काही साधना केली होती का, या आयुष्यात त्याला अशी अवस्था कशी प्राप्त झाली। तर मित्रांनो हे video खूप ज्ञानवर्धक होणार आहे, तरी शेवटी परेंत नक्की ऐका, आणि खऱ्या मनाने कमेंट मधे जय श्री कृष्ण जरूर लिहा. दर्शकांनो, मनुष्यासाठी दररोज आनंदात, आणि प्रेमाने जगणे ही एक प्रचंड साधना आहे। बहुतेक लोक तेव्हाच हसतात जेव्हा कोणीतरी आजूबाजूला असतं, परंतु जेव्हा ते एकटे असतात तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे पाहिले तर, त्यांचा उदास चेहरा सर्व काही सांगून जातो। लोकांमध्ये मिसळणे हे एखाद्या सणासारखे आहे, परंतु असणं हे नेहमीच एकटेपणात असतं। आयुष्यातील प्रत्येक क्षणी प्रेमळ असणं, केवळ एखादी विशिष्ट परिस्थिती उद्भवली किंवा, एखादी व्यक्ती दिसली तरच नाही जर तुम्ही फक्त प्रेमळ असाल, कुठलाही भेदभाव न करता। तर तुमची बुद्धिमत्ता पूर्णपणे वेगळ्या प्रकारे फुलते प्रेमळ असणे ही दुसऱ्याला दिलेली भेट नाहीये। ही तुमच्या स्वतची प्रसन्नता आहे, तुमच्या भावना, मन आणि शरीर स्वाभाविकपणे प्रसन्न बनता...

तुमच्यामते कर्म म्हणजे काय, याचे कार्य कसे चालते आणि तुम्ही कर्माची कल्पना अर्थपूर्ण आहे का।

Image
नमस्कार प्रिय दर्शकांनो, मराठी club channel वरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्यामते कर्म म्हणजे काय, याचे कार्य कसे चालते, आणि तुमच्या कर्माची कल्पना अर्थपूर्ण आहे का। कर्म काय आहे कर्म, आपण नेहमी ऐकतो आणि म्हणतो सुद्धा जसे कर्म करू त्याचे फळ तसेच मिळतील। तर मित्रांनो हे video खूप ज्ञानवर्धक होणार आहे, तरी शेवटी परेंत नक्की ऐका, आणि खऱ्या मनाने कमेंट मधे जय श्री कृष्ण जरूर लिहा. दर्शकांनो, हे अगदी बरोबर आहे, आपली जशी भावना असेल त्याचे रिझल्ट, तसेच मिळतील आणि निसर्ग जेव्हा हिशोब लावतो। तो शरीराचे नाही तर, मनातील कर्मांचे हिशोब लावतो, म्हणजे मनापासून दुसऱ्यांसाठी आपल्या मनात जी भावना असेल, तीच आपल्याला परत आपल्या जीवनात मिळेल। एकदा एका गावात गरीब माणूस राहत होता, यांच्याजवळ जास्त काही काम तर नव्हते म्हणून, तो पशुपालन करत होता। आणि आपले पशु जसे बकरी, मेंढी, गाय, म्हैस त्यांच्या पासून निघालेले दूध, आणि त्या पासून बनवलेले पदार्थ शहरात जाऊन विकत असे। एक दिवस त्याच्या बायकोने लोणी बनवले तो, एक किलो लोणी घेऊन शहरात जातो। शहरात एक दुकानदार असतो, आणि हा आपल्या वस्तू सहसा त्याच्याकडे...

दुखी असताना काय करावे व काय करू नये

Image
नमस्कार प्रिय दर्शकांनो, मराठी club channel वरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, दुखी असताना काय करावे व काय करू नये। आयुष्य खूप सुंदर आहे फक्त ते, छान जगता आलं पाहिजे। दुखी असताना बऱ्याच गोष्टी नकळत घडून जातात, किंवा आपल्याकडून केल्या जातात। पण काही गोष्टी अश्या आहेत ज्या दुखात असताना कधीच करू नयेत। तर मित्रांनो हे video खूप ज्ञानवर्धक होणार आहे, तरी शेवटी परेंत नक्की ऐका, आणि खऱ्या मनाने कमेंट मधे जय श्री कृष्ण जरूर लिहा. दर्शकांनो, काय करू नये, आपलं दुख पटकन कोणाला सांगू नये, याला कारणही तसंच आहे। ज्या व्यक्तीजवळ आपण आपलं दुख व्यक्त करतोय, ती आपल्याला समजून घेतेय की नाही, हे त्या समोरच्या व्यक्तीवर, अवलंबून असते त्याच्या कुवतीप्रमाणे। कारण फक्त सांगायच्या गोष्टी असतात, कोणी कोणाचं दुख समजून घेऊ शकत नाही हेच अंतिम सत्य आहे। त्या दुखातून फक्त आणि फक्त तुम्ही स्वतच खंबीरपणे बाहेर येऊ शकता। जेंव्हा मन दुखी असेल तेंव्हा जास्त रडू नये यामुळे, तुमच्या आरोग्यावर खूप खोलवर परिणाम होतो। जास्त राडल्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो, चक्कर येऊ शकते परिणामी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये देखील ऍडमिट व्हावं ...

कर्म आणि जन्म मृत्यूचे बंधन

Image
नमस्कार प्रिय दर्शकांनो, मराठी club channel वरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, कर्म आणि जन्म मृत्यूचे बंधन म्हणेजे काय आहे, पूर्व जन्माच्या कर्माची फळे या जन्मी भोगावी लागतात का. तर मित्रांनो हे video खूप ज्ञानवर्धक होणार आहे, तरी शेवटी परेंत नक्की ऐका, आणि खऱ्या मनाने कमेंट मधे जय श्री कृष्ण जरूर लिहा. दर्शकांनो, जीवाला जन्म मिळाला की त्याबरोबरच कर्म ही आलेच असे संत म्हणतात. किंबहुना जन्म हे पूर्व कार्मांचेच फलित आहे असे वेदांत सांगते. पूर्व जन्मांच्या कर्मांचे फलित भोग भोगण्यासाठीच, आपल्या सारखी सामान्य माणसे जन्म मरणाच्या फेर्यात अडकून पडतात. तेव्हा कर्म हे काही टाळता येत नाही, आणि कर्म केले की त्याचे फळ हे मागून येतेच. मग जन्म व मरणाचा हा फेरा चुकवावा तरी कसा? हा तिढा सुटणार तरी कसा? मोक्ष मिळणार तरी कसा ? पहिले आपल्याला हे उमजणे आवश्यक आहे कि, कर्म घडतात तरी कशी? कर्माचे मूळ अधिष्ठान कुठे आहे? विचार केला कि लक्षात येते कि, कर्माचे मूळ, इच्छा हे आहे. इच्छाच कर्मेंद्रियांना कर्म करण्यास भाग पाडते. मग इच्छा कुठून उत्पन्न होते ? तर ती मनातून उत्पन्न होते, म्हणजेच सर...

कर्माची फळे भोगावी लागतात

Image
नमस्कार मित्रांनो, मराठी club channel वरती आपले स्वागत आहे.  आपन जसे कर्म करतो त्याची फळे कशी मिळतात.  प्रारब्ध भोग कश्याला मानतात, त्याची फळे कशी मिळतात.  मित्रांनो, हे video खूप ज्ञानवर्धक, आणि तुमच्या जीवनात उपयोगी होणारे आहे.  तर हे video शेवट पर्यंत ऐका, आणि कमेंट मधे खऱ्या मनाने जय श्री कृष्ण नक्की लिहा.  मित्रांनो, प्रारब्ध भोग काय आहे, कर्मविपाक म्हणजे तुम्ही केलेल्या कृत्यांची, कर्मांची फळे, ही तुम्हाला भोगावीच लागतात. उदारनार्थ, मी चोरी केली मला पकडले, व त्या बद्दल शिक्षा झाली, मला कर्माचे फळ मिळाले, संपले. पण मी या जन्मात सापडलो नाही, मेलो. तरी ते फळ चुकत नाही. मला पुढील जन्मात त्याचे फळ भोगावे लागते. त्यातून सुटका नाही. प्रत्यक्ष परमेश्वरही त्यात ढवळाढवळ करत नाही. याचा अर्थ तुमचा पुनर्जन्म होतो, कारण हिशोब चुकता केल्याशिवाय तुमची सुटका नाही. चांगल्या कर्माची शुभ फळे, व वाईट कर्माची अशुभ.  कर्माच्या जातीप्रमाणे फळाची जात, हा झाला सिद्धांत. पण या मध्ये बरेच प्रश्न अनुत्तरित रहातात.  म्हणून काही जास्त कलमे उपकलमे जोडली आहेत, ती बघू. काही कर्मे...